Skip to main content

आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे निधन

आचार्य अत्रे यांच्या कन्या मीना देशपांडे यांचे निधन

 


 

मीना देशपांडे यांनी वयाच्या ८० व्या वर्षी  अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला.  काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोना रोगाची लागण झाली , आणि त्यातच त्यांचा मृत्यु झाला.

मीना देशपांडे यांचे सुप्रसिद्धा साहित्य पुढील प्रमाणे आहेत 

आचार्य अत्रे प्रतिभा आणि प्रतिमा

अत्र्यांच्या कऱ्हेचे पाणी या आत्मचरित्रानंतरचे पुरवणी चरित्र

पपा - एक महाकाव्य (सदरलेखन संग्रह)

मॅरिलीन मन्‍रो (अनुवादित कादंबरी)

मी असा झालो

ये तारुण्या ये (कथासंग्रह)

हुतात्मा (कादंबरी)


Read More ......

Popular posts from this blog

कृषी सहायक पद भरती | 1439 पदांसाठी भरती | zp bharti latest update | talathi bharti 2023

  कृषी सहायक पद भरती | 1439 पदांसाठी भरती | zp bharti latest update | talathi bharti 2023 कृषी विभागाचा पदांबाबतचा आकृतीबंधाचा आराखडा अंतिम टप्प्यात आहे. त्याचे काम पूर्ण करून कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही तत्काळ सुरू करण्यात येईल. कृषी सहायकांची एकूण १,४३९ पदे भरण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल.  zp bharti latest update   या संदर्भात १५ दिवसात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली. विधान परिषदेत सदस्य सतीश चव्हाण यांनी कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.  talathi bharti 2023 यावर मंत्री सत्तार म्हणाले, राज्यात कृषी विभागात कृषी सहायकांची ११ हजार ५९९ पदे मंजूर असून, फेब्रुवारी २०१३ अखेरपर्यंत ९ हजार ४८४ पदे भरलेली आहेत तर २ हजार ११५ पदे रिक्त आहेत. कृषी सहायकांच्या एकूण मंजूर पदसंख्येचा विचार करता, हे रिक्त पदांचे प्रमाण १८ टक्के आहे. कोविड काळात वित्तीय उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने पदभरतीवर निर्बंध होते.  vanrakshak bharti update   ३१ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयाने हे निर्बंध शिथिल करण्यात आ

नरनाळा किल्ला अकोला | Narnala Fort Akola

 नरनाळा किल्ला अकोला | Narnala Fort Akola नरनाळा किल्ला हा गोंड राजाने बांधलेला अती प्राचीन किल्ला आहे. अकोट तालुक्याच्या उत्तरेला साधारण २४ कि.मी. वर सातपुड्याच्या उंच डोंगरावर हा किल्ला पसरलेला आहे. अकोल्यापासून याचे अंतर ६६ कि.मी. आहे. गडाच्या खाली शहानूर नावाचे गाव आहे. गडाच्या पायथ्यापासून मेळघाट व्याघ्रप्रकल्प सुरू होतो. पायथ्यापासून गडावर जाण्याकरिता आता गाडीवाट आहे. तरीही कित्येक दुर्गप्रेमी पायीच गड चढणे पसंत करतात. पायथ्याशी वन विभागाच्या चौकीवर जाता येता नोंद करावी लागते, गडावर मुक्कामास परवानगी नाही. गड जमिनीपासून ३१६१ फूट उंच आहे. गडाचा विस्तार हा ३८२ एकराचा असून गडाच्या कोटाची (तटबंदीची) लांबी २४ मैल आहे. एकूण दोन लहान व एक मोठा असा मोठा पसारा असणारा हा बहुधा महाराष्ट्रातील सर्वात विर्स्तीण गिरिदुर्ग असावा. मुख्य गड नरनाळा या नावाने ओळखला जात असून तेलियागड आणि जाफराबाद नावाचे दोन उपदुर्ग पूर्व-पश्चिमेला आहेत. गडाच्या प्रवेशाला ५ दरवाजे लागतात त्यांवरून या गडाच्या सुरक्षा व्यवस्थेची कल्पना यावी. सर्वात आधी शहानूर दरवाजा, मग मोंढा दरवाजा, त्यानंतर अत्यंत सुरेख कलाकुसर असलेल

औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर दर्शन | Aundha Nagnath Jyotirling Darshan

औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर दर्शन | Aundha Nagnath Jyotirling Darshan बारा ज्योतिर्लिंग हे भारतातील हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील पाच महाराष्ट्रात आहेत. शतकानुशतके या ठिकाणी शिवांची पूजा केली जाते. औंढा नागनाथ हे त्यापैकी एक आहेत. अनुज्ञान नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहेत 12 ज्योतिर्लिंगांपैकी हा आठवा (आद्या) मानला जातो म्हणून हा तीर्थयात्रा केंद्र महान महत्व आहे. असे मानले जाते की, धर्माराज (पांडवपैकी सर्वात मोठे) याने हेस्तिनापूरला 14 वर्षांपासून निर्वासित केले होते. नागनाथ मंदिराला उत्तम कोरीव काम आहे. मंदिर हेमाडपंती वास्तुशिल्प आहे आणि सुमारे 60,000 चौरस फूट क्षेत्रावर स्थित आहे. शिवरात्री आणि विजयादशमी वर मोठ्या संख्येने यात्रेकरू या मंदिरात येतात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. यालाच  अष्टम ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग   असे म्हणतात, या शहराचे सध्याचे नाव हे  औंढा  असून पूर्वीच्या काळी याचे नाव हे  दारुकावण  असे होते, हे ठिकाण  महाराष्ट्रात हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात  आहे, मंदिराचा अती प्राचीन